Saturday, April 18, 2026
HomeBreaking newsहिन्दी ब्राह्मण समाज बहुद्देशीय संस्था चंद्रपुर द्वारा भव्य "मकर संक्रांति महोत्सव 2025"...

हिन्दी ब्राह्मण समाज बहुद्देशीय संस्था चंद्रपुर द्वारा भव्य “मकर संक्रांति महोत्सव 2025” का आयोजन

हिन्दी ब्राह्मण समाज बहुद्देशीय संस्था चंद्रपुर द्वारा भव्य “मकर संक्रांति महोत्सव 2025” का आयोजन
चंद्रपुर महाराष्ट्र 
 
दिनांक:- २४ जनवरी २०२५
 
रिपोर्टर:- नर्सिंग बोल्लम उपसंपादक रिड पब्लिक न्यूज़ मिडिया नेटवर्क 
 
पूरी खबर:-हिन्दी ब्राह्मण समाज बहुद्देशीय संस्था, चंद्रपुर (महाराष्ट्र) द्वारा “मकर संक्रांति महोत्सव 2025” का आयोजन 15 जनवरी 2025, बुधवार को पुलिस वेलफेयर हॉल, तुकुम, चंद्रपुर में हर्षोल्लास के साथ संपन्न हुआ। इस महोत्सव में जिले के विभिन्न स्थानों जैसे गड़चांदुर, राजूरा, बल्लारपुर, वरोरा, माजरी, भद्रावती, ऑर्डिनेंस फैक्ट्री आदि से समाज के भाइयों, बहनों, बुजुर्गों और बच्चों ने बड़ी संख्या में भाग लेकर आयोजन को रंगारंग बना दिया।
 *मुख्य अतिथियों की गरिमामयी उपस्थिति*
महोत्सव में मुख्य अतिथि के रूप में सौ. आरती किर्तिवर्धन दीक्षित, सौ. यामिनी प्रविण पंत, सौ. सरिता विजय उपाध्याय और सौ. माया सतिश (छन्नू महाराज) त्रिवेदी ने अपनी उपस्थिति से समारोह की शोभा बढ़ाई। साथ ही संस्थापक एवं महोत्सव अध्यक्ष श्री विनोद कुमार तिवारी ने इस आयोजन का नेतृत्व किया।
 *मार्गदर्शक मंडल का योगदान*
मार्गदर्शक मंडल के रूप में डॉ. किर्तिवर्धन दीक्षित, श्री मथुरा प्रसाद पाण्डेय, श्री जगदीश तिवारी, पंडित अशोक मिश्रा, पंडित अनंत तिवारी, पंडित जालंधर पाण्डेय, पंडित श्रीप्रकाश पांडे, पंडित स्वतंत्रकुमार शुक्ला , पंडित दीपक पाठक, पंडित डॉ.विनित दुबे, पंडित देवेश गौतम, बल्लारपुर से पंडित देवी प्रसाद उपाध्याय जी सहित अन्य वरिष्ठ जनों की उपस्थिति ने कार्यक्रम को गरिमामय बनाया।
 *आयोजन की तैयारी में प्रमुख भूमिका*
महोत्सव के आयोजन की पूर्व तैयारी संस्थाध्यक्ष श्री विनोद कुमार तिवारी के मार्गदर्शन में उपाध्यक्ष डॉ. शैलेन्द्र कुमार शुक्ला, सचिव श्री धीरेन्द्र कुमार मिश्रा, संगठन मंत्री श्री सुभाष त्रिपाठी, कोषाध्यक्ष श्री कृपाशंकर उपाध्याय और संस्थापक सदस्य श्री सुरेन्द्र तिवारी, श्री शितला प्रसाद मिश्रा, श्री अशोक शर्मा, श्री आशीष झा, पंडित उमाशंकर पांडे महानगर संयोजक, पंडित ओम प्रकाश पाठक सहसंयोजक महानगर, पंडित दुर्गेश चौबे महानगर अध्यक्ष, पंडित रुपेश पांडे महानगर सचिव, पंडित सुमित मिश्रा महानगर कोषाध्यक्ष, पंडित राकेश तिवारी , पंडित आशिष मिश्रा , पंडित सुनील मिश्रा , पंडित मनीष पांडे , पंडित राहुल शुक्ला, पंडित आकाश तिवारी , पंडित संदीप शुक्ला, पंडित सोनू शुक्ला, पंडित अभिलाष दुबे ,पंडित कृष्णा त्रिपाठी,आदि ने की।
 *महिला पदाधिकारियों का योगदान*
इस भव्य आयोजन को सफल बनाने में महिला पदाधिकारियों का विशेष योगदान रहा। इनमें जिला संयोजिका सौ. पुनम झा,सौ. पद्मालता पांडे महानगर संयोजिका,सौ दयादेवी जयप्रकाश द्विवेदी जिल्हा सह संयोजिका , महानगर अध्यक्षा सौ. सुमन रजनीश त्रिपाठी, ग्रामीण जिला अध्यक्षा सौ. सुषमा शुक्ला, सौ. गायत्री तिवारी महानगर उपाध्यक्षा,सौ. रिता पांडे संयोजिका आदि गुरु शंकराचार्य वेद एवं आर्ष विद्या अध्ययन एवं शोध संस्थान,सौ. सविता अजय मिश्रा जिल्हा सचिव,सौ. पूजा आशिष मिश्रा महानगर सचिव, सौ. उषा कृपाशंकर उपाध्याय महानगर उपाध्यक्षा,सौ. पूजा तिवारी ,सौ. मीनाक्षी मनोज मिश्रा,सौ.सुषमा दुबे ,शशिता दुबे,सौ. शैलजा राजेश तिवारी,सौ. दीक्षा अवकाश तिवारी और अन्य महिलाओं ने आयोजन को साकार रूप दिया।
 *समाज का योगदान*
समाज के अन्य सम्माननीय सदस्यों जैसे माजरी पंडित रामप्रकाश पाण्डेय और गडचांदूर से पंडित अरुण शुक्ला, पंडित अशोक मिश्रा, पंडित राकेश तिवारी, पंडित राकेश चौबे, और उनके सहयोगियों ने भी अपनी उपस्थिति से कार्यक्रम की शोभा बढ़ाई। इसके अतिरिक्त ऑर्डिनेंस फैक्ट्री और अन्य क्षेत्रों से आए प्रतिनिधियों ने महोत्सव को सफलता प्रदान की।
 सांस्कृतिक कार्यक्रम और उत्साहपूर्ण माहौल
कार्यक्रम के दौरान समाज के विभिन्न वर्गों ने अपने उत्साह और प्रतिभा का प्रदर्शन करते हुए माहौल को जीवंत बना दिया। यह आयोजन समाज के एकजुटता, संस्कार और परंपराओं को सहेजने का एक अनुकरणीय उदाहरण रहा।
मकर संक्रांति महोत्सव 2025 सभी के लिए यादगार साबित हुआ और यह आयोजन हिन्दी ब्राह्मण समाज बहुद्देशीय संस्था की प्रतिबद्धता और समर्पण को उजागर करता है।
Previous article
Next article
100 दिवस कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके Ø व्हीसीद्वारे जिल्हा प्रशासनाचा आढावा ; पालकसचिवांची उपस्थिती चंद्रपूर, दि. 24 : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. यात सुरवातीच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून मुख्यालय स्तरावर याबाबतचा आढावा नियमितपणे होणार आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात अग्रेसर राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केल्या. दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये, शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे, शासकीय अधिका-यांनी शासकीय दौरे करतांना त्या ठिकाणच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाड्यांना भेट देणे आणि शासकीय कार्यालयात येणा-या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी कार्यालयीन कामकाजाचे आणि फिल्ड व्हिजीटचे वेळापत्रक तयार करावे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक आहे. 15 एप्रिल 2025 च्या आत कृती आराखड्यानुसार दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होईल, याची दक्षता घ्यावी. यात कोणतीही हयगय होता कामा नये. शासन स्तरावर 100 दिवस कृती आराखड्याचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे, त्यामुळे अधिका-यांनी उद्दिष्ट ठेवून काम करावे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवावा. तसेच पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील स्वच्छतागृह चांगल्या स्थितीत ठेवावे. त्याची नियमित साफसफाई होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा इतर राज्यांना लागून असल्यामुळे अवैध वाहतूक, गो-तस्करी या बाबींना आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने कडक पाऊले उचलावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या. लोकाभिमुख होऊन काम करा – पालकसचिव संतोषकुमार राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची जिल्हा पातळीवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. शासन हे लोकाभिमुख असावे, असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुद्धा लोकाभिमुख होण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडविणे, आठवड्यातून दोन वेळा फिल्ड व्हिजीट करणे, गावात गेल्यानंतर लोकांच्या अडचणी समजून घेणे, आदी बाबी करणे आवश्यक आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात चांगले प्रशासन चालवावे. येत्या 100 दिवसात चंद्रपूर जिल्हा प्रशासन नक्कीच चांगले काम करेल, अशी अपेक्षा अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव संतोषकुमार यांनी व्यक्त केली. जिल्हाधिका-यांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी सादरीकरणात 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत विभागांचे संकेतस्थळ अपडेट करणे, ‘ईज ऑफ लिव्हिंग’ संकल्पनेवर काम करणे, व्हॉट्सॲप चॅटबोट, जनतेच्या तक्रारींचे नियोजन, कार्यालयातील सोयीसुविधा, स्वच्छता, जिल्ह्यातील पायाभूत सुविधा व सुरू असलेले प्रकल्प, गुड गव्हर्नन्स आदींचे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलिस विभाग तर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर महानगर पालिकेबाबत सादरीकरण केले.

संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular